संयुक्त राष्ट्र परिषद

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचा पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्लाबोल

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने म्हटलं की, दहशतवादाला पांठिबा देणं शांती आणि स्थिरतेला धोका आहे. अणु बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात जगाने एकजूट झालं पाहिजे.

Oct 12, 2016, 07:31 PM IST