सरकारला यश

समृद्धी महामार्गाविरोधातील लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश

जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलं आहे. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.

Feb 14, 2018, 12:55 PM IST