८ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. अनंतनाग आणि शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

Apr 1, 2018, 12:44 PM IST