after heavy rains

मुंबईकरांच्या धैर्याला महानायकाचा सलाम !

मुसळधार पावसामुळे मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आणि अनेक नागरिकांची दाणादाण उडाली. तरी देखील या नैसर्गिक आपत्तीवर मुंबईकरांनी एकजुटीने मात केली. यामुळे पुन्हा एकदा मुंबईचे स्पिरिट दिसून आले. हे पाहून महानायक अमिताभ बच्चन अगदी भारावून गेले. त्यांनी मुंबईकरांच्या धैर्याला सलाम केला आणि आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून मांडल्या. 

Aug 30, 2017, 09:05 PM IST