drought free

वीस हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्यातही ६९ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार माध्यमातून पाच वर्षांत वीस हजार गावे दूष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तर महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

Aug 15, 2015, 01:26 PM IST