farmers in mumbai

शेतकरी मोर्चा : काय आहेत शेतक-यांच्या मुख्य मागण्या?

शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला आहे. हा लॉंग मार्चचा हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. या शेतक-यांच्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया.

Mar 12, 2018, 09:00 AM IST