farmers withdraw march

शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित, 20 मार्चपर्यंत जीआर न काढल्यास मोर्चा मुंबईत धडकणार

किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढला. नाशिकहून हा शेतकऱ्यांचा मोर्चा पायी निघाला, याची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत तोडगा काढला.

Mar 16, 2023, 07:32 PM IST