groundwater levels increased

राज्यात भूजल पातळीत वाढ, तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई सामना कायम

राज्यातील भूजल पातळी यंदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा फक्त ६४४ गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागांत यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे. 

Dec 2, 2016, 08:08 AM IST