have loss farmer farming

भर उन्हाळ्यात बीड जिल्ह्यात पावसाचे थैमान

भर उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात लेंढी नदीला पूर आला. ज्यामुळे अनेक झाडं मोडली गेली, तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडुन गेले ज्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

May 9, 2021, 10:30 PM IST