health औरंगाबाद

आठवडा झाला तरी औरंगाबादच्या कचऱ्याची कोंडी कायम

आठवडा उलटला तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न कायम आहे. शहरातल्या रस्त्यांवर २५०० टन कचरा पडलाय. त्याची विल्हेवाट कशी लावावी या प्रश्नाचे उत्तर महापालिकेला सापडलेले नाही.

Feb 23, 2018, 03:06 PM IST