hindutwavadi sanghatana

अचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल

कोल्हापूर बंदला अचानक हिंसक वळण लागलं, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला, कोणतीही अफवा पसरु नये यासाठी कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद करण्यात आली आहे.  

Jun 7, 2023, 05:43 PM IST

'औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही' जनतेने शांतता पाळावी - गृहमंत्री फडणवीसांचं आवाहन

औरंगजेबाच्या स्टेटसचा वाद चिघळला, कोल्हापूरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. 

Jun 7, 2023, 01:49 PM IST