india captain rohit sharma

Asia Cup 2022: "181 ही चांगली धावसंख्या होती, पण..."; पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारताने पाकिस्तानसमोर 181 धावा करत विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पाकिस्ताने पाच गडी गमवून 19 षटकं आणि 5 चेंडूत दिलेलं लक्ष्य गाठलं.

Sep 5, 2022, 01:03 PM IST