khat pe charcha

...अन् राहुल गांधींची 'खटीयाँ खडी हो गई'!

उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचं राज्य... मात्र गेल्या 27 वर्षांपासून सर्वात जुना पक्ष या राज्यात सत्तेबाहेर आहे.. त्यामुळे काँग्रेसला नवं बळ देण्यासाठी आजपासून राहुल गांधी यांनी किसान यात्रा सुरू केलीय. मात्र यात्रेच्या सुरूवातीलाच माशी शिंकली. 

Sep 6, 2016, 07:57 PM IST