kolhpar

'8 दिवसांत पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा जलसमाधी घेणार', राजू शेट्टी यांचा निर्वाणीचा इशारा

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे

Aug 23, 2021, 05:43 PM IST