maharashtra samachar

Mumbai News: ...तर मुंबईच्या इमारतींमधील पाणी-वीज कापणार, अग्निशमन दलाचा इशारा

Mumbai News: अग्निशमन दलाचे पथक अशा इमारतींना अचानक भेटी देतील आणि फायर ऑडिट न झाल्यास 10 दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडलं जाऊ शकतं.

Feb 13, 2024, 07:47 AM IST

'तू वांझ आहेस...' रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि...

Mumbai News Today: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. बाळाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Jan 17, 2024, 01:06 PM IST