mamata tripathi

कॅन्सरमुळे मृत्यू? घाबरू नका, औषधाची लॅब टेस्ट यशस्वी!

कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. कॅन्सर या आजाराचं नाव ऐकूकनच अनेकांना त्याबद्दल भीती वाटते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणलाही आणि कोणत्याही टप्प्यावर कॅन्सरचं निदान होतं. कॅन्सरचे उपचारही वेदनादायी असल्याने वेळीच निदान न झाल्याने भारतामध्ये 10 लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 16, 2018, 01:30 PM IST