manoj jarange warning

3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

मुंबईत 3 कोटींपेक्षा जास्त मराठे येतील असं मनोज जरांगेंनी म्हंटलंय. त्यापेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन असा इशाराही जरांगेंनी दिलाय. 

Jan 12, 2024, 10:48 PM IST