modi government vs manmohan government bharat ratna

मोदी कि मनमोहन! कोणत्या सरकारच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न पुरस्कार?

Bharatratna Award : मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्रि कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. आदिवासी आणि दलित समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोदी कि मनमोहन सरकार, कोणच्या किती जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याची चर्चा रंगली आहे.  

Jan 24, 2024, 06:08 PM IST