no action

सांगलीमध्ये वन कर्मचाऱ्यांनीच लाटले लाखो रुपये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:17 PM IST

कोल्हापूर वृक्ष लागवड घोटाळा : कर्मचारी निलंबीत, अधिकारी मोकाटच

या प्रकरणी कोल्हापूर वनविभागातील चार कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पण, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भ्रष्टाचारी वनाधिकारी अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे

Dec 23, 2017, 10:51 AM IST

वनविभागातील भ्रष्टाचारावर अजून कारवाई नाहीच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 03:55 PM IST

सिंहगड रोड इमारत दुर्घटनेच्या 8 दिवसानंतरही बिल्डरवर कारवाई नाही

सिंहगड रस्त्यावरील इमारत दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू होऊन आठ दिवस झालेत.

Oct 25, 2017, 10:42 PM IST

२० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ

कीटकनाशक फवारणीमुळे 20 शेतकरी शेतमजुरांचे हकनाक बळी गेल्यानंतर शासन प्रशासनाने चौकशीबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. 

Oct 8, 2017, 06:06 PM IST

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. 

Aug 11, 2017, 06:41 PM IST

आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 11, 2017, 06:31 PM IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, पुन्हा कामावर रुजू

पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणारे राज्यातील सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ कसे देत आहे त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2015 मध्ये राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा फायदा घेत राज्यातील भ्रष्ट अधिकारी वर्षभराने पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. विशेष म्हणजे चौकशी पूर्ण न होताच भ्रष्ट निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही धक्कादायक बाब उजेडात आणली आहे.

Jan 5, 2017, 06:06 PM IST

पवई तलावात अनधिकृत बोटींवर रंगतायत धनदांडग्यांच्या पार्ट्या!

पैशाच्या जोरावर धनदांडगे कायदा आणि नियम कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मुंबईतल्या पवई तलावात काही धनदांडग्यांनी पैशाच्या जीवावर नियम धाब्यावर बसवून अलिशान हाऊस बोट उभ्या केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या हाऊस बोटींवर रात्रभर पार्ट्या होतात. तसेच अनेक  काही अवैध गोष्टीही घडत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. 

Dec 10, 2014, 11:29 AM IST

पवई तलावात अनधिकृत बोटी, कारवाईची मागणी

पवई तलावात अनधिकृत बोटी, कारवाईची मागणी

Dec 10, 2014, 09:40 AM IST

`कॅम्पा कोला`चा चौथा बळी; कारवाई स्थगित!

`कॅम्पा कोला`वर मंगळवारी कारवाई होणार नाहीय. उद्याची कारवाई रद्द करण्यात आलीय. आता १९ जूननंतरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 16, 2014, 07:22 PM IST

औरंगाबाद फाईल्स गहाळ प्रकरणी कारवाई नाहीच

औरंगाबाद महापालिकेतील फाईल्स गहाळ प्रकरणी दोन महिन्यानंतरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापौरांनी या प्रकरणी बोलावलेल्या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. महापालिकेला कोट्यवधीचा चूना लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कशी आणि केव्हा होणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Nov 24, 2011, 05:17 PM IST