no road safety measures

महामार्गावर प्रचंड दुरवस्था तर वाहतुकीलाही शिस्त नाही

नागपूर-सुरत महामार्गावर भीषण अपघातानं 18 जणांचा बळी घेतला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मृतांच्या कुटुंबाची वाताहत झाली. पण या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागली का ? प्रशासनाचा धाक वाहन चालकांना आहे का? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केला... त्यात असं भयाण वास्तव समोर आलं.

Jun 29, 2016, 11:39 PM IST