out of space

भारतातील लोकांची स्मार्टफोन मेमरी का झटकन होते फुल? 'गूगल'नं दिलं उत्तर...

भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेट युझर्स दररोज सकाळी इतके गुड मॉर्निंगचे मॅसेज पाठवतात की देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते. हा रंजक शोध लावलाय गूगलनं... 

Jan 24, 2018, 12:52 PM IST