pm narendra modi political attacked

काँग्रेसची न्याय योजना म्हणजे गरीबांना गरीबच ठेवण्याचा कट- पंतप्रधान मोदी

काँग्रेस तसेच बीजू दल दोघांनीही गरीबांना गरीबच ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Apr 2, 2019, 03:59 PM IST