pruthviraj chavan मुख्यमंत्री

१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - मुख्यमंत्र्यांची टीका

'अच्छे दिन आयेंगे' असं सांगत जनसामान्यांवर आश्वासनांची बरसात करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केलं नसून त्यांनी संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी मोदी केंद्रात एकाधिकारशाही करत असून त्याचा फटका ज्येष्ठ नेत्यांनाही बसल्याचं म्हणाले. 

Sep 2, 2014, 06:06 PM IST