ramiz raza

'आमच्या मनातील वेदना...,' पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराकडून भारतीय संघाचं कौतुक, 'हा पहिलाच...'

T20 Final India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करामने (Aiden Markram) सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की, "हा पहिलाच सामना नव्हता ज्यामध्ये संघाला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. भारताने चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण केल्याने मजबूत स्थितीत जाण्याची संधी उपलब्ध झाली".

 

Jun 30, 2024, 05:35 PM IST

भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. 

 

Jun 30, 2024, 04:23 PM IST

भारताच्या विजयानंतर पाकिस्तानी मीडियाने काय छापलं? पाकिस्तानी क्रिकेटर्स काय म्हणतायत?

Pakistan Media on India: भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमातही भारताच्या विजयाची चर्चा सुरु आहे. 

 

Jun 30, 2024, 02:10 PM IST