ranchi test

विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीसऱ्या टेस्ट मॅच दरम्यान भारताला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मैदानातून बाहेर झाला आहे.

Mar 16, 2017, 03:24 PM IST

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.

Mar 16, 2017, 10:10 AM IST