samrudhihi highway

समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट, मेधा पाटकर यांचा आरोप

 शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट सरकारने चालवला असून विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. 

May 6, 2017, 07:51 PM IST