satguru on chandra grahan

चंद्रग्रहणात खाल्लेलं अन्न का बनतं विष, सद्गुरुंनी सांगितलं 'त्या' मागचं कारण

Chandra Grahan Rules in Marathi: वडिलधारी मंडळी आपल्याला चंद्रग्रहणाच्या वेळी खाण्यापिण्यास मनाई करतात. चंद्रग्रहणाच्या वेळी तुम्ही जे अन्न खाल्ले ते आधीच खराब झाले आहे असा सल्लाही सद्गुरूंनी दिला आहे. 

Sep 18, 2024, 10:05 AM IST