swamy

'राजन यांना दुसरी टर्म न मिळण्याची जाणीव होती' -स्वामी

भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे, राजन यांना जाणीव झाली होती की त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. राजन यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यांना गव्हर्नर पदावरून हटविण्यासाठी मी जी कारणे दिली होती, ती सर्व बरोबर होती. हे चांगले झाले की त्यांनी स्वतःच आपण दुसरी टर्म करणार नसल्याचे सांगितले.

Jun 19, 2016, 01:56 PM IST