wc qaurter final

'अंपायर्सनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो' - हसिना

वर्ल्डकपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताकडून झालेला पराभव बांग्लादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवलं असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे.

Mar 22, 2015, 05:29 PM IST