without connection

आकडा मुक्ती झाली, पण वीज जोडणी आधीच आलं बिल

महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. परभणी जिल्ह्यातील नरसापूरचे २० कुटुंबीय गेल्या २१ महिन्यापासून अंधारात रात्र काढीत आहेत. 

Aug 7, 2017, 09:32 PM IST

आकडा मुक्ती झाली पण वीज जोडणी आधीच आलं बिल

 महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. परभणी जिल्ह्यातील नरसापूरचे २० कुटुंबीय गेल्या २१ महिन्यापासून अंधारात रात्र काढीत आहेत. 

Aug 7, 2017, 09:28 PM IST