अजित पवार भूमीपूजन

अजित पवारांनी आचारसंहिता भंग केली?

निवडणुकिच्या तारखा काल जाहीर झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली. पण आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमीपूजन सोहळा उद्घाटन सोहळा केल्याने त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Jan 4, 2012, 02:23 PM IST