अपघातात 5 ठार

कसारा घाटातील अपघातात 5 ठार

ठाणे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. कसारा घाटात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दुधाचा टँकर पलटी होऊन हा अपघात घडला. अपघातातील पाच जणही जण एकाच कुटुंबातील आहेत.

Apr 6, 2014, 05:20 PM IST