अविनाश मालप

'तो' लहानगा पाहतोय पप्पांची वाट

मुंबईला आलेल्या आईला गावाला सोडून अविनाश मालप हे मुंबईला परतत होते. ते जयगड-मुंबई एसटीने मुंबईला परतत होते. मात्र हा प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरला. असे काही घडेल यांची त्यांना किंवा त्यांच्या कुटुबियांना थोडीही कल्पना नव्हती. 

Aug 5, 2016, 10:45 AM IST