काँग्रेस दर्शन

नेहरुंमुळे काश्मीर प्रश्न चिघळला?

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांचा सल्ला मानला असता, तर काश्मीर, आणि तिबेट सारखे प्रश्नच उभे राहिले नसते...हा गौप्यस्फोट आहे काँग्रेसशी संबंधित एका नियतकालिकाचा.

Dec 28, 2015, 11:14 AM IST