जल युध्द

भारत चीन जल युध्द: परीस्थिती आणि उपाययोजना

हेमंत महाजन / सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे . त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे आणी नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पाण्याकरिता जवळजवळ युध्दच सुरु आहे. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसऱ्या देशातून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही.

Nov 7, 2015, 11:56 PM IST