टीम इंडिया दुसरा डाव

मॅच वाचवण्याचं आव्हान, खराब सुरवात

भारतासमोर आस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे, भारताला मॅच वाचवण्याचं आव्हान आहे. त्यातच टीम इंडियाची सुरवात ही पुन्हा एकदा खराब झाली आहे. धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग फक्त ४ रन्स बनवून तंबूत परतला आहे.

Jan 5, 2012, 10:50 AM IST