तीन चोऱ्या

चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या

मुंबई आणि उपनगरांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांची वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी संतप्त नागरिकांच्या आहेत. मुंबई, पनवेल आणि डोंबिवलीत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्यात.

May 3, 2014, 09:01 AM IST