नाशिकमधील नाट्यचळवळ

नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर?

नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर लागली की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिकेच्या उदासीनतेमुळे नाट्यरसिकांचा रसभंग होतोय. तांत्रिक दोषामुळे नाटकांमध्ये व्यत्यय येतोय तर अपुऱ्या सोयी सुविधांमुळे कलाकाराही नाशिककडे पाठ फिरवतायत.

May 2, 2012, 09:27 PM IST