भाई जगताप

काँग्रेसमध्ये भाकरी फिरली! मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती... भाई जगतापांची उचलबांगडी

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रसेच्या चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव भाई जगताप यांना भोवल्याचं बोललं जात आहे. 

Jun 9, 2023, 10:54 PM IST

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होताच भाई जगताप यांची मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा

काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.

Dec 20, 2020, 05:01 PM IST

मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप

काँग्रेसचे (Congress) कामगार नेते भाई जगताप ( Bhai Jagtap) हे आता मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) नवे अध्यक्ष असणार आहेत.  

Dec 19, 2020, 09:38 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण नको - उदयनराजे भोसले

महाराजांचा अवमान झाला असता मी गप्प बसलो नसतो, मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता - उदयनराजे भोसले

Jul 23, 2020, 03:23 PM IST

कुलाबा येथे राडा, भाजप - काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत

 भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांत वाद 

Oct 11, 2019, 12:43 PM IST
Radhakrishna Vikhe Patil And Bhai Jagtap On Lok Sabha Election Results 2019 PT16M11S

लोकसभा निवडणूका निकाल २०१९ राधाकृष्ण विखे पाटील आणि भाई जगताप यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूका निकाल २०१९ राधाकृष्ण विखे पाटील आणि भाई जगताप यांची प्रतिक्रिया

May 23, 2019, 02:50 PM IST

मुंबई | काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 2, 2018, 08:55 PM IST

८६ मतं मिळवत मुंबई विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा विजय

८६ मतं मिळवत मुंबई विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा विजय

Dec 30, 2015, 01:31 PM IST

मुख्यमंत्र्यांचे आभार - प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांचे आभार - प्रसाद लाड 

Dec 30, 2015, 10:07 AM IST

मुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!

. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाई जगताप यांचा निसटता विजय झालाय. त्यांनी अवघ्या २ मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव केलाय.

Dec 30, 2015, 09:17 AM IST

चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

Aug 4, 2013, 06:24 PM IST