मुंबईत पाणी कपातीचे संकट

पाणीसाठी संपला, मुंबईत होणार बोंबाबोंब

समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीचे नियोजन कोलमडले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. पावसाची कृपा न झाल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण पाणी कपातीचे धोरण अवलंबण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

Jul 16, 2012, 11:25 AM IST