वर्ल्ड कप फायन

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार, सट्टेबाजारात अंदाज

क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार आहे. बांगलादेशविरूद्धची क्वार्टर फायनलची मॅच होण्याआधीच सट्टेबाजारात हा अंदाज व्यक्त केला जातोय. याचाच अर्थ बांगलादेश विरूद्धची क्वार्टर फायनल भारत जिंकणार, असंच सट्टेबाजांचं भाकित आहे. 

Mar 19, 2015, 09:18 AM IST