विद्यार्थी उपस्थिती

शिक्षणाचा नवा अजेंडा, विद्यार्थ्यांचा हिरवा `झेंडा`

एरव्ही सरकारी शाळा म्हणजे अनागोंदी असाच आपला समज आहे.. शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आणि त्यात ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे विचारायची सोयच नाही. मात्र औरंगाबादपासून जवळ असलेल्या माळीवाडा भागातल्या जिल्हा परिषद शाळेनं ही ओळख बदललीय..

Oct 13, 2012, 08:13 PM IST