हिरानंदानी म्हणतात आता टॉवर पाडावे लागतील

हिरानंदानी म्हणतात.. आता टॉवर पाडावे लागतील

पवई येथे कोणतेही नवे बांधकाम करण्यापूर्वी तेथील स्थानिकांसाठी घरे बांधावीत, या आदेशाचे पालन व्हायलाच हवे. त्यासाठी तेथे सध्या पुरेशी मोकळी जागा उपलब्ध नसेल तर हिरांनदानी बिल्डरने तेथे याआधी केलेली बांधकामे तोडावी लागणार आहेत.

Apr 20, 2012, 11:29 AM IST