१७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 05:00 PM IST

महाराष्ट्रात दर तासाला ५५ अपघात तर १७ जणांचा मृत्यू

२०१६ सालातल्या अपघातांची आकडेवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एकूण ४ लाख ८० हजार ६५२ अपघात नोंदवले गेले आहेत. यामध्ये १ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दर तासाला ५५ अपघात होतात तर दर तासाला १७ जणांचा मृत्यू होतो असं या आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे.

Sep 6, 2017, 03:49 PM IST