१७२ रन

श्रीलंकेविरोधात टीम इंडिया अडचणीत, १७२ रनवर ऑलआऊट

टीम इंडिया कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खूपच अडचणीत आलेली दिसत आहे. तीन कसोटींच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवशी संपूर्ण भारतीय संघ 172 धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवशी संघाने 5 बाद 74 रनवर सामन्याची सुरुवात केली आणि संघ 59.3 षटकात 172 धावावरच ऑल आऊट झाला. 

Nov 18, 2017, 01:13 PM IST