२१४ रन्स

टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव

वानखडे स्टेडियमवर पाचव्या आणि शेवटच्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला २१४ रन्सने हरवलं आहे, हा एक लाजीरवाणा पराभव समजला जात आहे, ही मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने खिशात टाकली आहे.

Oct 25, 2015, 11:53 PM IST