मुंडे यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान?

दिल्लीत मुंडे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सांगलीचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासहीत आणखी काही भाजप नेत्यांनी केलीय.

गोपीनाथ मुंडे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली...

`महाराष्ट्राचा लोकनेता` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनानं संपूर्ण महाराष्ट्राच जबर धक्का बसलाय. देश पातळीवर काम केलेल्या मुंडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेकांनी ट्विटरवर मुंडे यांना श्रद्धांजली वाहिलीय.

नाथ्रा ते नवी दिल्ली... मुंडेंचा प्रवास

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... एक नजर टाकुयात त्यांच्या कारकिर्दिवर...

मुंडेच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का - गडकरी

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन हा पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते... महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली.

सोनियांच्या जावयाची सुरक्षा `जैसे थे`!

केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.

राज ठाकरेंच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत

राज ठाकरेंच्या या निर्णयाचं बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्वागतच केलंय.

'विधानसभेला राज ठाकरे स्वत: निवडणुकीला उभा राहणार'

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंची पहिलीच सभा

‘महाऑनलाईन’ खातंय कष्टकऱ्यांची कमाई!

राज्यात अनेक घोटाळ्यांची मालिका उघड झाली. त्यात आता महाऑनलाईन घोटाळ्याची भर पडलीय. शेकडो बेरोजगार तरुणांची ‘महाऑनलाईन’ या शासकीय एजन्सीमार्फत नेमणूक करण्यात केली.

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची... राज ठाकरेंचं दिवास्वप्न!

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मनसेतर्फे पुढे आणण्याचा मनसे नेत्यांचा विचार आहे.