`क्रिकेटर` श्रीसंत लागला `धंद्याला`...

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.

‘मी राजीव गांधींची मुलगी’, प्रियांकाचा मोदींना तडाखा

‘मी राजीव गांधींची मुलगी आहे’ अशा स्पष्ट शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शाब्दिक तडाखा दिलाय.

प्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा

मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.

नोकरी : पोलीस दलात 13 हजार पदांसाठी भरती

वर्ष 2014-15 साठी महाराष्ट्र पोलीस दलात जवळपास 13 हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. येत्या पाच मेपासून या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पंतप्रधानपदाचा विचारही माझ्यासाठी महापाप - राजनाथ

भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.

`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`

`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात` असं परखड मत व्यक्त केलंय अभिनेत्री कंगना रानौत हिनं...

`हॉरर` किलिंग प्रकरण; दलित तरुणाची हत्या

बहिणीचे दलित तरुणासोबत प्रेमसंबंध मान्य नसल्यानं भावानं 17 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं घडलाय.

पोलीस आता एका `क्लिक`वर...

पोलीस ठाण्यातली पोलीस डायरी आता एक मेपासून हद्दपार होणार आहे. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण तसंच पुण्यात आता ऑनलाईन फिर्याद सुरू होणार आहे.

निवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान

देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान  पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

पाकिस्तानी महिलेनं भारतात दिला बाळाला जन्म, अन्...

पाकिस्तानी नागरिक असलेल्या एका महिलेनं तिच्या मुलाला भारताच्या भूमिवर जन्म दिला. पण, पाकिस्ताननं मात्र कागदपत्रांची मागणी करत या नवजात बालकाला पाकिस्तानात येण्यास बंदी घातलीय. यामुळे या महिलेवर मोठं संकटच कोसळलं.