विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाकडून महत्त्वपूर्ण निकाल

....

Updated: Jun 11, 2018, 11:34 AM IST

बीड: औरंगाबाद खंडपीठाने बीड, उस्मानाबाद, लातूर, विधापरिषद निवडणूक प्रकरणातील सर्व याचिका निकालात काढत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. निवडणूकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी तत्काळ करावी असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाने नेमके काय आदेश दिले हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.