महाराष्ट्रातील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; कोर्टात याचिका दाखल

Waqf Board : लातूरच्या तळेगावमधील 103 शेतक-यांना वक्फ बोर्डाची नोटीस पाठवली आहे.  जमिनी पिढ्यानपिढ्या वहिवाटीनं आपल्याच असल्याचा शेतक-यांचा दावा आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

महाराष्ट्रातील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; कोर्टात याचिका दाखल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.